आज मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागप्रमुख प्रा.डॉ. माधवी नरसाळे यांचे भट्टनारायणाच्या “वेणीसंहार” नाटकावरील व्याख्यान रंगले. स्टार प्लसवरील “महाभारत” मालिकेसाठी सल्लागार म्हणुन मार्गदर्शन केलेल्या माधवी मॅडमनी व्याख्यानात तदानुषंगाने देखिल काही विचार मांडले. कलावंत काहीएक स्वातंत्र्य घेऊन मुळ कथेत भर घालत कलाकृती निर्माण करतो त्यावेळी काही पात्रांना काव्यगत न्याय देणे, त्याकाळची सामाजिक, धार्मिक परिस्थिती आणि स्वतः कलाकाराचा पिंड …
Category : Reports
40 posts
मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासनाने “Critique on Dr. G.K. Bhat’s Contribution” या विषयावर दि.३० जुलै आणि ३१ जुलै २०१५ रोजी डॉ. गौरी माहुलीकर (गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासन व संस्कृत विभागप्रमुख) यांच्या आधिपत्याखाली राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य …
Department of Sanskrit, University of Mumbai organized a lecture on ‘Gaudiya Bhakti Tradition’ by Shri Shaunak Rishi Das on 20th March 2014 between 11.00-1.00 p.m. Shaunaka Rishi Das is the Director of the Oxford Centre for Hindu Studies (OCHS), a position he has held since the Centre’s foundation in 1997. He is a Hindu cleric, …